आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव
हेही गरजेचे आहे,
कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान,
त्यातून जागी होते जिद्द..
आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस..
येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात,
तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!!
शुभ सकाळ!
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.