Vichar Changlach Kara

तीन मित्र एस.टी. बस मधून जात असतात..
बस थांबते,
तिघेही मित्र बस मधून उतरतात..
बस १० मीटर पुढे जाते तितक्यात,
गाडीवर दरड कोसळते..
बस मधील सगळी माणसे मरतात..

पहिला मित्र : नशीब आपण इथेच उतरलो,
नाहीतर आपण पण मेलो असतो..
दुसरा मित्र: हो रे खरचं!
तिसरा मित्र : नाही रे जर आपण इथे उतरलेच नसतो,
तर बस इतक्यात अजून पुढे गेली असती,
आणि सगळे वाचले असते…
It’s A Fact..
विचार चांगलाच करा…
तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्हाला जाणवेल..
आवडलं तर नक्की Share करा…!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.