जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…
Marathi Suvichar
Mehnat Kelyashivay Mahatvkanksha Purn Hot Nahi
महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही,
आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…
Alexander Thought SMS Marathi
अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले,
पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की,
“मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा,
कारण अख्या जगाला कळू दे की,
संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला”
Dr. A.P.J Abdul Kalam Thought SMS Marathi
मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली,
मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली,
मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या…
-डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
माझा अनुभव पण असाच आहे.
मी चिवड़ा आणला… मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले,
मी चकली आणली… मित्रांनी खाल्ली आणि ते पळून गेले,
मग मी दारु आणली.
मग माझे मित्र चिवड़ा आणि चकली घेऊन परत आले…