गैरसमजूतीचा फक्त “एकच क्षण”
खूप “धोकादायक” ठरू शकतो कारण,
“काही मिनिटांमध्येच” आपण “एकत्र घालवलेल्या”
“शंभर सुखाच्या क्षणाचा” “तो विसर पाडतो”….!
म्हणून “गैरसमज टाळा”
जर प्रत्येकाने आपला विचार करताना,
दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर,
नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा
वाईटपणा येणार नाही…
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.
Comments are closed.