Ayushyat Shevti Aathvanich Rahtat

आठवणी हसवतात, आठवणी रडवतात,
काहीच न बोलता आठवणी निघून जातात,
जेव्हा कोणीच नसते सोबत तेव्हा मनात गर्दी करतात,
आणि गर्दीत असतांना माणसांच्या मग मात्र एकटेच ठेवतात…
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात!

ADVERTISEMENT