Aayushyat Khup Sare Jan Yetat Jatat

आयुष्यात खुप सारेजण येतात जातात,
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचे नसते,
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचे नसते…