Breakup Sad SMS Marathi

मन नसतं दुखवायचं कुणाचं
हृदय तोडून,
दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,
चुका आपल्याही असतात,
कारण…
कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…

ADVERTISEMENT