Kisne Kaha Hame Aapki Yaad Nahi Aati

किसने कहा हमे आपकी याद नही आती, आपको ना सोचे ऎसी कोई रात नही जाती, वक्त बदल जाता है आदते नही जाती, आप खास हो ये बात सबसे बताई नही जाती…

Hum Rishte Nibhana Jante Hai

फूल बनके हम महकना जानते है, मुस्कुराके गम भुलाना जानते है, लोग खुश होते है हमसे, क्योंकी बिना मिले ही हम रिश्ते निभाना जानते है…

Svatache Astitva Nirman Karnyasathi

कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते…

Premanech Jag Jinkta Yete

ताकदीची गरज त्यांनाच लागते, ज्यांना काही वाईट करायचे असते, नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते, कारण प्रेमानेच जग जिंकता येते…