Milna To Likha Hota Hai Takdiro Me
वो नजर कहा से लाउ जो तुम्हे भुला दे, वो दुआ कहा से लाउ जो ईस दर्द को मिटा दे, मिलना तो लिखा होता है तकदीरो में पर, वो तक़दीर ही कहा से लाउ जो हम दोनों को मिला दे…
वो नजर कहा से लाउ जो तुम्हे भुला दे, वो दुआ कहा से लाउ जो ईस दर्द को मिटा दे, मिलना तो लिखा होता है तकदीरो में पर, वो तक़दीर ही कहा से लाउ जो हम दोनों को मिला दे…
ग़ुस्से में बोला हुआ एक शब्द इतना जहरीला हो सकता है की, आपकी हजार प्यारी बातों को भी एक मिनट में नष्ट कर सकता है…
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती…
आयुष्यातला सर्वात मोठा अपराध हाच असतो की, आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, आणि आयुष्यातले सर्वात मोठे सार्थक हेच की, आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, अश्रु तेच असतात पण फरक जमीन आसमानचा असतो…