Ekatra Bolnyane Vaad Mittat

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात…

Niyati Jevha Tumche Kahi Hiravun Ghete

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता, तुमचा हात रिकामा करीत असते…

Ase Naav Kara Ki

असं काम करा की, नाव होऊन जाईल.. नाही तर, असं नाव करा की, लगेच काम होऊन जाईल…

Kiti Aikale Yapeksha

ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं, यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं…