Marathi Breakup Emotional Quotes

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

Sarvat Sundar Vakya

सर्वात सुंदर वाक्य: पण… माझे तुझ्यावर प्रेम आहे… आणि, सर्वात दुःखदायक वाक्य, माझे तुझ्यावर प्रेम आहे पण…

Prem Jar Khare Asel Tar

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर, ते परत तुमच्याकडे येते, पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर, ते आपल्याला कधीच सोडून जात नाही…

Natyanna Garaj Aste

नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची…