Badalat Nahit Kadhi Anmol Naati

ऋतू बदलत जातात,
दिवस उजाडतो, मावळतो,
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती,
बदलत नाहीत ती फक्त,
माणसा माणसांमधली
अनमोल नाती…
प्रेमाची…!