Tumchi Swapne Ya Eka Vicharamule Apurn Rahtat

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

Santap Karun Manstap Karnyapeksha

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

Jyachyasathi Dolyat Ashru Yavet

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

Pranyanvar Prem Kara

प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात…!