Aai-Vadilancha Sambhal Karayacha Adhikaar

लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम मध्ये गेले नसते… पण दादांनो, प्रत्येक मुलीने जर सासू-सासरे सांभाळले असते तर, जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!