Nirnay Barobar Ki Chuk

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं… ( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं )