Manus Motha Zhala Ki

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!! लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरतो..!! मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!! श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!! आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो…!!