Sad Breakup Shayari Marathi
भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…
भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…