Aayushyatil Pratyek Kshan Sarvottam Aahe
चालू असलेला वर्तमानकाळ नाजूक आहे असे मानणे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…
चालू असलेला वर्तमानकाळ नाजूक आहे असे मानणे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…
क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते…
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…
जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, क्षुद्र मानत असाल, तर तुम्ही तसेच व्हाल. याउलट स्वतःचा आदर करत असाल, तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल…