Jashi Suruvat Tasa Shevat
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो…
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो…
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात…
आजचा सुविचार: रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!