संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात…
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात…
अंथरूण बघून पाय पसरा…
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे…