Jhalelya Goshtivishayi Chinta Karu Naka

जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून,
चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही.
झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही..
भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल,
त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे.
आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत
यासाठी दक्ष राहिले पाहिजे…