Kiti Aikale Yapeksha

ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं, यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं…