Aavdtya Vyakti Pasun Man Dukhi Jhale Tar

आवडत्या व्यक्ती पासुन मन दु:खी झाले तर, हे वाक्य लक्षात ठेवा… दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…