Jo Man Jinkel To Jag Jinkel

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी.. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल… आपला दिवस आनंदात जाओ!