Nashib Mhanje Kay Aste

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं, कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं, हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं, कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…