Jhalelya Goshitibaddal Dukhi Hou Naka

ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट? गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका…