Bada Aadmi Vo Kahlata Hai

बड़ा आदमी वो कहलाता है, जिससे मिलने के बाद कोई, खुद को छोटा ना महसूस करे…

Aai-Vadilancha Sambhal Karayacha Adhikaar

लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम मध्ये गेले नसते… पण दादांनो, प्रत्येक मुलीने जर सासू-सासरे सांभाळले असते तर, जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!

Garaj Padlyavar Aaplya Sobat Kon

महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे…., महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे…? शुभ रात्री

Ya 5 Goshtina Kadhich Todu Naka

जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच तोडू नका, १) विश्वास २) वचन ३) नातं ४) मैत्री ५) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना खूप होतात…