Bada Aadmi Vo Kahlata Hai
बड़ा आदमी वो कहलाता है, जिससे मिलने के बाद कोई, खुद को छोटा ना महसूस करे…
बड़ा आदमी वो कहलाता है, जिससे मिलने के बाद कोई, खुद को छोटा ना महसूस करे…
लोक म्हणतात मुलींना जर आई-वडिलांचा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीच अनाथ आश्रम मध्ये गेले नसते… पण दादांनो, प्रत्येक मुलीने जर सासू-सासरे सांभाळले असते तर, जगात वृद्धाश्रम राहिले नसते…!!
महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे…., महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे…? शुभ रात्री
जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच तोडू नका, १) विश्वास २) वचन ३) नातं ४) मैत्री ५) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना खूप होतात…