Badalat Nahit Kadhi Anmol Naati

ऋतू बदलत जातात, दिवस उजाडतो, मावळतो, सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती, बदलत नाहीत ती फक्त, माणसा माणसांमधली अनमोल नाती… प्रेमाची…!