Manus Motha Zhala Ki

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!

लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरतो..!!

ADVERTISEMENT

मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!

श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!

आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो…!!

ADVERTISEMENT