Love Marathi Shayari SMS

जेव्हा तुम्ही प्रेम करता,
तेव्हा तुम्ही दुखावले जाता..
जेव्हा तुम्ही दुखावले जाता,
तेव्हा तुम्ही द्वेष करता..
जेव्हा तुम्ही द्वेष करता,
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता..
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता,
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता..
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

ADVERTISEMENT